
या विद्यार्थ्यांची निवड एका ओन-लाईन स्पर्धेतून केली जाते. ईन्दिअन फिलोसोफी ऑलिम्पियाड नावाच्या ह्या स्पर्धेचे संचालन डोंबिवली येथील अभिनव विद्यालयाचे विश्वस्थ श्री. केदार सोनी ह्यांचा नेतृत्वाखाली होत अस्ते. केदार सोनी आणि त्यांचे माजी विद्यार्थी (ज्यांनी पूर्वी ह्या स्पर्धेत भारताला मिळवून दिले आहे) पुढच्या विद्यार्थ्यांची निवड आणि त्यांचे ट्रेनिंग घेत असतात. त्यातील एक विद्यार्थिनी कु. पूजा बिलीमोग्गा हिने गेल्या वर्षी भारतातच्या टीम चे नेतृत्व देखील केले आहे. या उपक्रमाला अध्याप कोन्तातेही आर्थिक सहाय नसून टीम मेम्बर आपले खर्च स्वतः उचलतो. या आठ वर्शात भरतीय सङ्घने ४ सिल्व्हर, १ ब्रोञ्झ व २ होनरेब्ल मेन्शन पट्कव्ले आहेत.
भारतीय युवकांना चिकित्सक आणि तर्कशुद्ध विचार करता यायला हवा कारण य्हातूनच भारताचा बौद्धिक विकास आणि अनुशंघाने आर्थिक विकास होईल या धोरणाने केदार सोनी यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे जवळपासच्या अनेक शाळांचे विद्यार्थी अभिनवमध्ये तत्वज्ञान शिकण्याकरिता येत असतात. तसेच भारतातच्या अनेक भागातले विद्यार्थी त्यांच्याशी ओन-लाईन साधनान-द्वारे संपर्कात असतात. ट्रेनिंग ब्लोग व गुगल hangout च्या मध्यमतुन दिले जाते.

ज्ञान प्रबोधिनितील आभिशेक डेढे (पुने, १२वि) व निहार कुल्कर्णि (नगर, ११वि) यांचि निवड सुमारे २५० विद्यार्थ्यांपैकि झालि होति। ३ महिने ओन-लाईन व २ अठव्डे प्रत्य्क्ष केम्प मध्ये रोज सतत्यने १२-१४ तास तयारि केलि होति। आभिशेकने फ़्रेगे नावाच्या जर्मन फिलोसोफेर्चे "विचार ह्याचे अकलन व संवेदन यापेक्शा वेग्ले अस्तित्व आस्ले पहिजे" असे म्हणनारे विधन घेत्ले होते। त्याने य्हावर "विचाराना वास्तविक्तेचि जोड नसल्यास त्यांचे अर्थपुर्ण अस्तित्व आसु शकत नाहि" अस वाद माण्ड्ला। या लेखाकरिता अभिशेक ला सिल्व्हर मेडल मिळाले. कौतुकाचि गोष्ट अशि की इतर पदक मिळवणार्या देशात फिलोसोफि २-३ वर्श शिकव्ला जातो जिथे अभिशेक हा सयन्स्चा विद्यार्थि आहे, व त्याने १२वि स्म्भाळुन हे यश मिळव्ले आहे। त्यने २०१४ मध्ये सुद्धा आय.पि.ओं.मध्ये रौप्य पदक जिंक्ले होते। त्याच्या या कामगिरि बद्द्ल त्याला रोचेस्टर, न्यू योर्क येथे कोग्नितिव्ह सायन्स मध्ये अद्मिशुन व स्कोलर्शिप देखिल मिळालि आहे.

Comments
Post a Comment